महाराष्ट्र ....
* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई
(१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.
* महाराष्ट्राला ७२० कि.मी.
लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई *
उपराजधानी - नागपूर.
* महाराष्ट्रातील
जिल्ह्यांची संख्या - 36.(Thane- Palghar)
* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.
* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर
हवेलीच्या सीमारेषा आहे.
* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश
राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर
दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे *
विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने
ओळखले जातात.
* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव
आहे.
* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात
मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर
ठाणे आहे.
* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
* महाराष्ट्रातील पश्चिम
घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण
लोकसंख्येने मोठा आहे
* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात
पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात
लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग,
तालुका पन्हाळा.
* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम
जिल्हा- वर्धा.
* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर
कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात
होते.
* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त
जिल्हा अहमदनगर.
* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य
कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस
आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
* पंढरपूर शहर
भीमा नदीकाठी आहे.
महाराष्ट्राची काशी म्हणतात.
* गोदावरी नदीला दक्षिण
भारताची गंगा म्हणतात.
* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक
मोठय़ा प्रमाणात
घेतले जाते.
* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे
आहेत.
* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.
* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.
* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर
बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.
* महाराष्ट्रातील
नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.
* कोयना प्रकल्पावर वीज
निर्मिती केली जाते म्हणून
महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे
म्हणतात.
* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.
* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड
हवेच्या ठिकाणाला म्हणतात.
* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार
तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त
संत्रा पिकविला जातो.
* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास
प्रीतीसंगम असे म्हणतात.
* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक
येथे आहे.
* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.
* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व
विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.
* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड
शहर प्रसिद्धी आहे.
* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.
* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान
शिवनेरी येथे आहे.
* ज्ञानेश्वरांनी नेवासे
या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.
* तारापूर हे भारतातील पहिले
अणुशक्ती केंद्र आहे.
* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे
या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त
महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.
* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात-
वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम
या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.
* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि.
नाशिक.
* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड
रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील
सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.
* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध
बाजारपेठ अमरावती येथे आहे.
* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.
* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि.
बुलढाणा येथे आहे.
* संत गाडगेबाबा विद्यापीठ
अमरावती येथे आहे.
* राष्ट्रसंत
तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी,
जि. अमरावती येथे आहे.
* संत
गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे
आहे.
* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे
आहे.
* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे
आहे.
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे
आहे.
* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली,
जि. नाशिक.
* पुणे ही पेशव्यांची
राजधानी आहे.
* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ
आहे.
* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके
यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.
* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे.
मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.
* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात
आढळतात.
* महाराष्ट्रातील उत्तर
सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.
* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य
सातपुडा पर्वतात आहे.
* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.
* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.
* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास
म्हणतात.
* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.
* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ
रामटेक, जि. नागपूर येथे आहे.
* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले
पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.
* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे.
हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे
(रायगड) येथे आहे.
* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.
*. महाराष्ट्राचा राज्य प्राणी – शेकरु (खार –
भीमाशंकर)
*. महाराष्ट्राचे राज्य फुल – मोठा बोंडारा
*. महाराष्ट्रातीलसर्वात मोठे राष्ट्रीय
उद्यान – चांदोली३१७ चौ.कि.मी.
*. महाराष्ट्रातीलसर्वात लहान राष्ट्रीय
उद्यान – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
(बोरिवली)९० चौ.कि.मी.
*. महाराष्ट्रातीलसर्वात मोठे अभयारण्य – माळढोक
पक्षी अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर) ८५००
चौ.कि.मी.
*. राज्यातील सर्वात लहान अभायारण्य – देउळगांव-
रेहेकुरी (अहमदनगर) ३ चौ.कि.मी.
*. राज्यातील १ ले पक्षी अभयारण्य –
कर्नाळा (रायगड)
*. महाराष्ट्रातुननाहिसे झालेले प्राणी – चित्ता,
चींकारे व काळविट
*. महाराष्ट्रातीलमगर प्रजनन केंद्र –ताडोबा
*. राज्यातील १ ले व देशातील ३ रे
सागरी राष्ट्रीय उद्यान – मालवण
(सिंधुदुर्ग)
*. भारतातील सर्वात मोठे स्थलांतरीत व
स्थानिक पाणपक्ष्यांसाठी राखीव
अभयारण्य – केवलादेव पाणपक्षी अभयारण्य